Description
आपले रोजचे जीवन सर्वतोपरी सुखाचे असावे असे प्रत्येकालाच वाटत असते; परंतु खरे सुख कोणते हे आपणास समजलेले नसते. आपल्या मन, बुद्धी, चित्ताच्या गुंतावळ्यात आपण भरकटत असतो. त्यासाठी जीवाने जाणिवेच्या स्तरावर यायला हवे. त्यासाठी करायच्या विचारांचे मंथन म्हणजे हे पुस्तक. जीवाच्या या जाणिवेतून अध्यात्माचा श्रीगणेशा सुरू होतो. अशा सर्व मुमुक्षूंना उपयुक्त ठरेल असे हे पुस्तक आहे हे निश्चित.



![Ramayan : Khel Jeevansanchitacha -Part -1-रामायण -खेळ जीवनसंचिताचा - जीवना संपूर्ण महाकाव्याचोर्थ प्रामाणिक कथन [ भाग एक] सूर्यवंशी राजपुत्रांचा उदय दुर्गुणाकडून सद्गुणांकडे | Vishwakarma Publications](https://vishwakarmapublications.com/wp-content/uploads/2025/02/Ramayana_01_Roar_with_Courage_Marathi_F-180x278.jpg)


Reviews
There are no reviews yet.