वाचाव्याच अशा मराठीतील 10 अर्थपूर्ण कादंबऱ्या

1. फकिरा – अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठेंनी जे लिहिलं, ज्यांच्याविषयी लिहिलं ती सारी भोवतालची माणसं होती. ही माणसं अन्यायाविरुद्ध लढतात आणि प्रसंगी प्राणही देतात. इंग्रजी सत्तेला आव्हान देणाऱ्या फकिराची शौर्यगाथा ही सामाजिक आणि कलात्मकदृष्ट्याही श्रेष्ठ आहे. ‘फकिरा’चे भारतीय भाषांबरोबर रशियन, चेक, पोलिश, जर्मन या भाषांतही अनुवाद झाले आहेत. इंग्रजी राजवटीच्या दरम्यान भारतीयांची होणारी होरपळ, उपेक्षित […]

लिहित्या हाताच्या स्त्रिया – मराठीतील स्त्री लेखिका

कथा-कादंबरी हा समाजाशी आतून निगडित असलेला साहित्यप्रकार आहे. लोकशाही मूल्यांचे निकष लावायचे म्हटलं तर दलित, ग्रामीण, स्त्रीकेंद्री, आदिवासी अशा उपेक्षित जीवनाच्या चित्रणातून मराठी साहित्य आशयसंपन्न झाले आहे. मराठी कथा कादंबरी चे दालन ज्या स्त्री लेखिकांनी समृद्ध केले आहे. त्याचा हा थोडक्यात आढावा. कथा कादबरी लेखनात सर्वप्रथम उल्लेखनीय कामगिरी करणारी लेखिका म्हणजे विभावरी शिरूर कर. त्यानंतर […]

“चौकट वाटोळी”वरील एक अभिप्राय

  अविनाश, तुमचं ‘चौकट वाटोळी‘ वाचलं. खूप आवडलं! मी समिक्षक-टिकाकार नसून फक्त वाचक आहे. मुखपृष्ठ आकर्षक, लिखाण साधं सोपं. अलंकार-उत्प्रेक्षा नाहीत. वळणं-आडवळणं नाहीत. प्रवाही लेखन. सस्पेन्स-गूढ नसतानाही उत्कंठा वाढत जाते..वाचत रहावं वाटत रहातं.. विषय परीचयाचा, तरीही ‘आता पुढे काय?’ हे पहायचं भान वाढत जातं! आत्ताच्या काळाचं भान येत रहातं. कनिष्ठ मध्यमवर्गीय मानसिकतेतून बाहेर पडून स्वत:चा […]